Wednesday 1 April 2015

पाणी..WATER..पानी

पाण्याचे  महत्व  ---
१)  शरीराचा  ७० %  भाग  पाण्याने  बनलेला  आहे.
२)  दिवसभरात  ३  ते  ३.५०  लिटर  पाणी  पिणे  आवश्यक  आहे.
३)  कोमट  पाणी  पिणे  फायद्याचे  आहे.
४)  सकाळी  अनोशापोटी  पाणी  पिणे  अमॄता  समान  आहे.
५)  रक्ताभिसरण  चांगले  होते.
६)  रक्त  पातळ  होते.
७)  बद्धकोष्ठता  नष्ट  होते.
८)  आळसपणा  कमी  होतो.
९)  डोक्यावरील  केस  गळत  नाहीत.
१०)  स्किनचे  प्राँब्लम्स  होत  नाहीत.
११)  तारूण्य  टिकून  राहते.
१२)  शरीर  आतून  स्वच्छ  होते.
१३)  किडनी  स्टोन  होत  नाहीत.
१४)  अन्नपचन  चांगले  होते.
१५)  मेंदूला  योग्य  प्रकारे  रक्त  पूरवठा  होतो.
#     आरोग्य  संदेश    #
पाणी  म्हणजेच  जीवन. आरोग्यासाठी  करा  सेवन.